🏅 जीके टेस्ट नं. १
१) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे ?
उत्तर - गोदावरी
२) हरितद्रव्य नसणारी वनस्पती कोणती ?
उत्तर - अळिंबी
३) भारतातील उदारमतवादाचे आणि जहाल राजकारणाचे प्रणेते कोणाला म्हणतात?
उत्तर - दादाभाई नौरोजी
४) देशात किती गिरिजन जमाती आहेत ?
उत्तर - ५० पेक्षा अधिक
५) महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी किती टक्के जंगलं सरकारी वनखात्याच्या ताब्यात आहेत?
उत्तर - ८० टक्के
✍️ निर्मिती -
डॉ. निलेशकुमार रा. इंगोले
📲 9371145195
No comments:
Post a Comment